मंदिरात प्रवेश करताना घंटी का वाजवली जाते?

Shubham Banubakode

धार्मिक महत्त्व

घंटी वाजवण्याची प्रथेला धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की, घंटीचा आवाज देवाला जागृत करतो आणि भक्तांच्या प्रार्थनांकडे त्याचे लक्ष वेधले जाते.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

वैज्ञानिक कारण

जेव्हा घंटी वाजवली जाते, तेव्हा तिचा आवाज वातावरणात कंपन निर्माण करतो. ज्यामुळे वातावरणात वेगळीच ऊर्जा संचारते.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

इंद्रियांना चालना

घंटीच्या आवाजामुळे शरीरातील इंद्रियांना चालना मिळते. यामुळे मेंदू सकारात्मक परिणाम होतो. तसेच मन शांत होते.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

नकारात्मक विचारांचा नाश

घंटीचा मधुर आवाज डोक्यातील नकारात्मक विचारांना दूर करतो. यामुळे भक्त स्वच्छ आणि शांत मनाने मंदिरात प्रवेश करतो.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

एकाग्रता वाढते

घंटीचा आवाज मनाला एकाग्र करण्यास मदत करते. यामुळे भक्त अधिक लक्ष केंद्रित करून प्रार्थना आणि भक्ती करू शकतो.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

वातावरण शुद्धीकरण

घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात. यामुळे मंदिराचे वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

नियमित नादाचे महत्त्व

ज्या ठिकाणी नियमितपणे घंटीचा आवाज घुमतो, तिथले वातावरण पवित्र राहते. यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा कायम राहते.

Why Bell Is Rung Before Entering Temple | esakal

महाराष्ट्राच्या सीमेवरील 'या' गावाचं नाव ठेवलंय चक्क दारुच्या चवीवरून...

Navsarpur Village Named After Liquor Taste | esakal
हेही वाचा -