खूप प्रेम असूनही ब्रेकअप का होतो?

पुजा बोनकिले

डेटिंग अॅप , सोशल मिडिया यासारख्या प्लॅटफॉर्ममुळे एकमेकांना भेटतात.

Sakal

पण फसवणूकीमुळे ब्रेकअप वाढत आहेत.

Sakal

कोणतेही नातं हे विश्वासावर टिकून असते.

Sakal

पण हा विश्वास तुटल्यास नातं तुटू शकते.

Sakal

जेव्हा संवादाचा अभाव असतो, गैरसमज वाढतात तेव्हा नात्यात दुरावा येऊन नातं तूटू शकते.

Sakal

तुम्ही या गैरसमज दूर केले नाही तर ब्रेकअप होऊ शकतो.

Sakal

जोडीदार जास्त शंका घेत असेल तर असं नातं जास्त दिवस टिकून राहत नाही.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal