छत्रपती शिवाजी महाराज सैनिकांना चार महिने पगारी सुट्टी का देत होते?

Sandip Kapde

कृषी

शिवाजी महाराजांच्या काळातील कृषी धोरण खूप महत्त्वाचे होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

संपत्ती

शिवाजी महाराज कृषीला राष्ट्रीय संपत्तीचा मुख्य घटक मानत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

प्राथमिकता

त्यांनी कृषी क्षेत्राला त्यांच्या जीवनात प्रथम स्थान दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

नियम

शेतकऱ्यांशी कसे वागावे याबाबत त्यांनी काही नियम केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

सुरक्षा

त्यांनी शेतकऱ्यांच्या दुहेरी शोषणाची पद्धत बंद केली.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

उत्पन्न

दुहेरी उत्पन्नाचा मार्ग शोधला आणि भांडवल उभारणीला संधी दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

संधी

शिवाजी महाराजांनी लष्कर आणि शेतकरी यांचा मेळ आखला.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

सहभाग

शिवाजी महाराजांच्या आर्मीतील सुमारे ८० टक्के लोक पावसाळ्यात शेती करत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

योजना

पावसाळा लागण्यापूर्वी मोहिमा संपवल्या जात होत्या.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

सुट्टी

छत्रपती शिवाजी महाराज पावसाळ्यात लष्कराला चार महिने पगारी सुट्टी देत, कारण सर्व सैनिक शेतकरी होते.

Chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

नवरात्री विशेष! स्वातंत्र्याची मशाल पेटवणारी मॅडम भिकाजी कामा यांचा प्रेरणादायी प्रवास

Madam Bhikaji Cama

|

Sakal

येथे क्लिक करा