Saisimran Ghashi
आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत.
पण त्यांच्याबद्दल ही एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नाही.
सावित्रीबाई फुले शाळेत जाताना सोबत दोन साड्या घेऊन जायच्या यामागे मोठे कारण आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या शालेय प्रवासात त्यांना अत्यंत द्वेष आणि अपमानाचा सामना करावा लागला.
उच्चवर्णीय लोक त्यांना रस्त्यावरून जात असताना काठी, विटा, गोवर्धन गोमुत्र फेकून त्यांचे अपमान करत होते.
अंगावर नेसलेली साडी यामुळे घाण होऊन जायची मग त्या शाळेत पोहोचल्यावर दुसरी साडी बदलत होत्या.
सावित्रीबाई फुले म्हणायच्या "तुम्ही जे दगड किंवा गोवर्धन गोमुत्र फेकता, ते माझ्यासाठी फुलांसारखे आहेत, देव तुमचं भला करो!"
सावित्रीबाई फुले सामाजिक अन्याय, लिंगभेद आणि जातीभेदाच्या विरोधात लढत होत्या. त्यांची शिक्षणासाठीची धडपड आजही प्रेरणादायी ठरते.
हेच खरं कारण आहे की, सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना दोन साड्या सोबत घेऊन जात होत्या.