उपवास सोडताना पहिला घास भाताचाच का खातात? जाणून घ्या कारण

Pranali Kodre

उपवासानंतर पहिला घास

भारतात बऱ्याच ठिकणी उपवास सोडताना पहिला घास हा भाताचाच खाल्ला जातो.

Rice | Sakal

भात खाण्याची परंपरा

उपवासानंतर भात खाण्याची परंपराही आहारशास्त्र, आयुर्वेदाशी जोडलेली आहे.

Rice | Sakal

सहज पचणारा पदार्थ

दिवसभर उपवास केल्याने आपली पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी भात हा हलका, मऊ आणि सहज पचणारा पदार्थ असतो.

Rice | Sakal

त्वरित उर्जा

भात (विशेषत:तांदळाचा) पोटाला फार त्रास न देता त्वरित ऊर्जा मिळून देतो. कारण भातात कार्बोहायड्रेट जास्त असतात.

Rice | Sakal

आम्लपित्त वाढण्याची शक्यता कमी

याशिवाय पोट रिकामं असताना मसालेदार, जड पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त वाढू शकते, पण रिकाम्या पोटी भात खाल्याने हा त्रास होण्याती शक्यता कमी होते.

Rice | Sakal

आयुर्वेदानुसारही भात योग्य

आयुर्वेदातही उपवासानंतर मधुर रस व लघू आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, भातात हे दोन्ही गुणधर्म मिळतात.

Rice | Sakal

परंपरा आणि धार्मिक श्रद्धा

याशिवाय भारतात तांदळाला समृद्धी आणि शुभ प्रतिक मानले जाते. त्यामुळे उपवासानंतर भात खाणे हा शुद्धतेचा आणि परंपरेचा भागही मानला जातो.

Rice | Sakal

प्रोटीन, फायबर आणि स्वाद... सारा तेंडुलकरची खास हेल्दी ड्रिंकची रेसिपी

Sara Tendulkar pineapple mango smoothie recipe | Instagram
येथे क्लिक करा