Anushka Tapshalkar
पावसाची सुरुवात होताच शरीरात वातदोष वाढतो. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अंगदुखी यांसारख्या समस्या वाढतात. तेलकट पदार्थ वात शांत करण्यास मदत करतात.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
या महिन्यात पापड, कुरडया, सांडगे, कांदा भजी यांसारखे तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे. हे फक्त चव नाही तर ऋतूनुसार शरीराला आधार देतात.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
श्रावणात वातावरणातील थंडी आणि दमटपणा वाढल्याने पचनशक्ती मंदावते. त्यामुळे भाजलेले पदार्थ हलके आणि सहज पचणारे ठरतात.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
भाजलेले शेंगदाणे, मका, लाह्या, फुटाणे, वांगे, तांदूळ यांसारखे पदार्थ पचन सुधारण्यास आणि सर्दी-खोकल्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
या काळात पित्तदोष वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उकडलेले पदार्थ शरीराला हलके पडतात आणि पचनसंस्थेवरील ताण कमी करतात.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
उकडलेले शेंगदाणे, कंदमुळे, मोड आलेली कडधान्ये, उकडलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश केल्यास पित्त संतुलित राहण्यास मदत होते.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
कुरडू, टाकळा, आघाडा, कारटुलं, भारंगी यांसारख्या रानभाज्या औषधी गुणांनी समृद्ध मानल्या जातात. भारतीय सण, परंपरा आणि ऋतूनुसार आहार हे निरोगी जीवनासाठी तयार झालेले आरोग्यशास्त्र असल्याचे मानले जाते.
Ayurveda Behind Indians Eating Fried Roasted and Boiled Foods During Monsoon
sakal
How to Get More Chillies on Chilli Plant
Sakal