Shubham Banubakode
इराण-अमेरिका तणाव कमी झाल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली. भारतात दर १५ हजार रुपयांपर्यंत खाली आले.
Gold Rate
Gold Rate
जगात युद्ध किंवा तणाव वाढला की लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते.
Gold Rate
सोने केवळ दागिना नाही, तर संकटाच्या काळात लोकांसाठी विश्वास आणि सुरक्षिततेचं साधन मानलं जातं.
Gold Rate
esakal
युद्धामुळे शेअर बाजारात अस्थिरता येते. अशावेळी अनेक गुंतवणूकदार आपले पैसे सोन्यात गुंतवतात.
Gold Rate
esakal
भारत बहुतेक सोने इतर देशांकडून विकत घेतो. मात्र इराणमधील परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होतो.
Gold Rate
esakal
इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे भारताचा आयात खर्च वाढतो आणि रुपयावर कमजोर होतो.
Gold Rate
esakal
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरमध्ये विकलं जातं. रुपया कमजोर झाला की भारतीय ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतात.
Gold Rate
esakal
भविष्यात वस्तूंचे दर वाढतील, अशी भीती वाटल्यास अनेक जण सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात.
Gold Rate
esakal
धनत्रयोदशी, अक्षय तृतीया, दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते.
Gold Rate
esakal
युद्धाचा धोका कमी झाला, डॉलर स्थिर राहिला आणि बाजारातील भीती कमी झाली तर सोन्याच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते.
Gold Rate
esakal
Jamun Fruit Uses
esakal