Varsha Balhe
भारतातील असे रेल्वे स्टेशन, जिथे जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा!
Why Passport and Visa Were Required
esakal
भारतीय रेल्वे देशाची ‘लाईफ लाईन’ मानली जाते. दररोज 2 कोटींपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात.
Why Passport and Visa Were Required
esakal
साधारणपणे ट्रेनमध्ये प्रवासासाठी फक्त तिकीट पुरेसं असतं. पण एका स्टेशनसाठी नियम पूर्णपणे वेगळे आहेत!
Why Passport and Visa Were Required
esakal
हे खास स्टेशन आहे पंजाबमधील अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानक.
Why Passport and Visa Were Required
esakal
या स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असतो.
Why Passport and Visa Were Required
esakal
कारण या स्टेशनवरून पाकिस्तानसाठी ट्रेन जात होती. म्हणून पाकिस्तानच्या परवानगीचीही गरज पडत असे.
Why Passport and Visa Were Required
esakal
व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय स्टेशनमध्ये प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अटकही होऊ शकते.
Why Passport and Visa Were Required
esakal
2019 नंतर अटारी स्टेशनवरील समझौता एक्सप्रेस सेवा बंद करण्यात आली.
Why Passport and Visa Were Required
esakal
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal