श्रावणात झाडं लावणं पवित्र का मानलं जातं? जाणून घ्या वैज्ञानिक महत्त्व

Pranali Kodre

श्रावण

जवळपास संपूर्ण भारतात श्रावण हा महिना पवित्र महिना मानला जातो.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

झाडं लावण्यामागचं कारण

श्रावणात झाडं लावणंही शुभ मानलं जातं. पण यामागे केवळ धार्मिक/सांस्कृतिक कारणं नाही, तर शास्त्रीय कारणही आहे.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

शास्त्रीय कारण

श्रावण महिन्यात हवामानात दमटपणा (Humidity) आणि जमिनीत ओलावा असतो, ज्यामुळे रोपांची मुळं लवकर रुजतात आणि झाडं वाळण्याची शक्यता कमी असते.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

नैसर्गिक वाढ

पावसाच्या पाण्यामुळे झाडांना वेगळे पाणी देण्याची गरज नसते, झाडांची नैसर्गिक वाढ होते.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

सुपीक मातीचं संरक्षण

पावसाच्या पाण्याने वाहून जाणारी माती झाडांची मुळं धरून ठेवतात, त्यामुळे सुपीक मातीचे संरक्षण होतं.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

औषधी झाडं

या महिन्यात बेल, तुळस, शमी, रुद्राक्ष, पारिजातक आणि औदुंबर यांसारख्या औषधी वनस्पती लावणं शुभ मानलं जातं, ही सर्व झाडं औषधी झाडं आहेत.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

धार्मिक कारण

श्रावण महिन्यात भगवान शंकराची पुजा केली जाते, जे निसर्गाचे रक्षक आणि संहारक-पुनर्जन्माचे प्रतीक आहेत. त्यामुळेही श्रावण महिन्यात वृक्षारोपण शुभ मानले जाते.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

निसर्गाशी जोडणारा महिना

थोडक्यात सांगायचे तर, निसर्गाशी जोडणारा श्रावण महिना आहे.

Why Plant Trees in Shravan?

|

Sakal

कुंडीत हळद लावायची? सोपी पद्धत जाणून घ्या

Growing Turmeric at Home

|

Sakal

येथे क्लिक करा