Amba Ghat : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबा घाट भकास; पाहा PHOTO

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे (Mirya-Nagpur Highway) चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. सर्वात अवघड असलेल्या आंबा घाटामध्येही (Amba Ghat) मुर्शी सोडल्यानंतर तीन किमीच्या टप्प्यात डोंगरामध्ये खोदाई करण्यात आली आहे.

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

साखरपा येथून रस्ते खोदाई, पूल बांधकाम यासाठी डंपर, जेसीबी (JCB) दिसत आहे. महामार्गामध्ये आडवी येणारी भलीमोठी झाडे तोडण्यात आल्यामुळे निसर्गरम्य परिसर भकास दिसत आहे.

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

पावसाळ्यापूर्वी हे काम झाले नाही तर मात्र मोठी वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे....!

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आंबा घाटातील डोंगराची कटाई सुरू.

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

आंबा घाटात काँक्रिटीकरणासाठी खडीचा पहिला थर टाकण्यात आला आहे.

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

रस्त्याच्या बाजूची सुमारे वीस मीटरहून अधिक भाग खोदाई झाली आहे.

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

मुर्शी येथे डोंगर कापल्यामुळे रस्त्याच्या बाजूचा परिसर भकास दिसत आहे. (छाया : राजेश कळंबटे, रत्नागिरी)

Mirya-Nagpur Highway Amba Ghat

Gokak Falls : चक्क गोकाक धबधबा उन्हाळ्यात प्रवाहित; 'हिडकल'मधून सोडले 4000 क्युसेक पाणी