पुन्हा-पुन्हा गरम केल्याने विष बनतात 'हे' पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

अनेकांना जेवण सतत गरम करायची सवय असते. जेवण गरम करून खाणे ही चांगली सवय आहे.

Food | Esakal

पण अनेकदा जेवण सतत गरम केल्याने त्याचे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

Food | Esakal

जेवणातील नेमके कोणते पदार्थ सतत गरम केल्याने घातक ठरू शकतात ते पाहूया.

Food | Esakal

पालक

पालकाच्या भाजीला पुन्हा-पुन्हा गरम करू नये. सतत गरम केल्याने यातील नायट्रोजनची मात्रा कमी होते.

Food | Esakal

अंडी

उकडलेल्या अंडीला पुन्हा उकडून खावू नका

Egg | Esakal

बिट

बिटमध्ये नायट्रोजन असते. याला दुसऱ्यांदा गरम केलात तर हे विषाप्रमाणे काम करते.

Beet | Esakal

चिकन

चिकनमध्ये प्रोटीनचे भरपूर प्रमाण असते. सतत गरम केल्याने यात टाॅक्सिस तयार होतात.

Chikan | Esakal

मशरूम

मशरूममध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असते. यामुळे याला फ्रिजमध्ये जादा ठेवू नये. तसेच गरमही करू नये.

Mushroom | Esakal

बटाटे

बटाटा आधी उकडून ठेवू नका. ज्यावेळी त्याचा वापर करणार आहात त्याचवेळी उकडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Potato | Esakal