Tue, May 24, 2022
सोलापूर : बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. जानेवारी २०१९ पासून २२ मे २०२२ पर्यंत जिल्ह्यातील विविध मार्गांवर साडेतीन हजार अपघात झाले असून त्यात तब्बल दोन हजार जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आह
पुणे - दोन वर्षांनंतर होणाऱ्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पालखी महामार्गावरील देहूरोड ते पाटसपर्
मुंबई : केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाचा काळाबाजार
सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि रेल्वेतून प्रवास करण्यातील सर्वसामान्यांच्या अडचणींमुळे अनेकांनी खासगी वाहतुकीचा अनुभव घेतला. क्षम
सोलापूर : शहरातील वाहनांची संख्या वाढली असून अवजड वाहने रात्रभर शहरातून जात आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून वाहनचालकांचा बेशिस्तपणा पण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते व
कोल्हापूर : राज्यसभेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नावाला शिवसेनेकडून आता पूर्णविराम मिळाल्याचं
"शालेय अभ्यासाची उजळणी | ५ वी गणित परिमिती वं क्षेत्रफळ चा अभ्यास कसा करायचा?एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमातील इयत्ता पहिले ते दहावीच्
औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित कऱण्यात आला आहे. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. हा विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच आरोपासंदर्भातले संकेत देणारे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत.
मुंबई : केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाचा काळाबाजार
मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे सुरु होत असल्याने त्याच्या तयारीसाठी जालान कालरॉक समूहातर्फे नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेट साठी
डोंबिवली - 19 वर्षापूर्वी माझे वडील वारले आहेत...तेव्हा आधार कार्ड हे कागदपत्रच अस्तित्वात नव्हते...मग त्यांच्या नावे आधारकार्ड तयार कस
पुणे - दोन वर्षांनंतर होणाऱ्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पालखी महामार्गावरील देहूरोड ते पाटसपर्यंतची वाटचाल महामार्गानेच होते. त्यानंतरचा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा पाटस ते वाखरी या मार्गावर रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना यंदा काही प्रमाणात कसरत करावी लागणार
पुणे - शहरात गेल्या दीड महिन्यांमध्ये मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा वेग मंदावला आहे. यापूर्वी शहरात दहा ते पंधरा मूत्रपि
पुणे - पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. तीन सदस्यांच
‘बाबा, ताईच्या लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे. मुलगा म्हणून बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्याही मी पार पाडणार आहे. तुम्ही फक्त कन्यादान करायचं
23950बांदा ः येथे अधिकाऱ्यांना समस्या सांगताना वीजग्राहक तथा पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर )
-rat23p18.jpg23885 ः मंडणगड ः तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करताना माजी आमदार संजय कदम, संदीप राजपुरे, मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे,
-rat23p20.jpg 23892ः राजापूर ः क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. अलका नाईक. ----------------महिलांनी आत्
MORE NEWS

महाराष्ट्र
औरंगाबाद : संभाजीनगरवर बाळासाहेब ठाकरेंचे विशेष प्रेम होते. मात्र, या मुख्यमंत्र्यांना याचे काहीही देणेघेणे नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनच्या बाहेर त्यांना काहीच माहिती नाही. यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होते, असा हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Deve
MORE NEWS

महाराष्ट्र
पुणे : सध्या राज्यात चाललेल्या राजकारणावर खास गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी सकाळच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलासपणे विविध विषयावर गप्पा मारल्या. सध्या काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत पडझडीवर त्यांनी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळ माध्यमासोबत गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते.
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणा
प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचनांसाठी 1 जून ते 6 जूनपर्यंत मागवण्यात आल्या आहेत.
MORE NEWS

महाराष्ट्र
पुणे - सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार देखभाल सेवा शुल्क आकारावे की सर्वांना समान देखभाल सेवा शुल्क असावे, यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यातून सोसायट्यांमध्ये वाद निर्माण होत असून सहकार न्यायालयात दावे वाढत आहेत. हे वाद मिटावेत आणि देखभाल सेवा शुल्क नेमके किती असावे आणि त्यांची आकारणी कशी कर
देखभाल सेवा शुल्क सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार असावे की सर्वांना समान असावे, यावरून अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाद सुरू आहेत.
MORE NEWS

महाराष्ट्र
पुणतांबा : राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन (Farmers Agitation) झालं होतं. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलं होतं. या आंदोलनाचा पाया अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे (Puntamba) येथील शेतकऱ्यांनी घातला होता. आता पुन्हा पुणतांब्य
MORE NEWS

महाराष्ट्र
मान्सून दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत 7 हजार 851 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. परिण
खरीप पेरणीसाठी हाती आलेला कांदा विकण्याची शेतकरी घाई करू लागले आहेत.
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : दोन दिवसांपूर्वी महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर काल राज्य सरकारकडूनदेखील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी करण्याची घोषणा केली. परंतु, इंधन दरकपातीसंद
काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे गंभीर आहे.
MORE NEWS

महाराष्ट्र
सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असणार आहे याकडे संपर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. १२ मे रोजी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जुलै महिन्या
सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजले आहे.
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (VAT on Petrol Diesel) कमी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण, अद्याप कुठलाही अध्यादेश काढलेला नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जनतेला मे महिन्यात 'एप्रिल फूल' केल
MORE NEWS

महाराष्ट्र
मागील काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर राणा दाम्पत्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती. दरम्यान, तुरुंग
'ज्यांनी तुरुंगात माझा छळ केला, तुरुंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार'
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. दरम्यान कोकणातही या पावसामुळे नुकसान झालं होतं. पावसाने झोडपून काढल्याने दोन दिवसांपूर्वी कोकणातील रेल्वेचे वेळापत्रकात बदल करावा लागला होता. त्यानंतर हवामान विभागाने कोकण गोवा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्
आजपासून तीन दिवसांपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
MORE NEWS

महाराष्ट्र
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरच्या जागेविषयीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेने संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यानंतर आता शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असेल तरी
संभाजीराजेंच्या राज्यसभा खासदारकीसाठी शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती.
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : एकीकडे देशासह राज्यात कोरोना विषाणूचा धोका कमी होत असताना आता पुन्हा नव्या विषाणूनी डोकं वर कढण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील देशांमध्ये वाढत्या मंकीपॉक्सच्या (Monekypox) रूग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने संभव्या धोके लक्षात घेत सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक तत्त्वे जा
आजपर्यंत मुंबईत कोणतीही संशयित किंवा मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णाची पुष्टी झालेली नाही.
MORE NEWS

महाराष्ट्र
मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यात घोटाळे उघड करण्यावरून संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा आब्रुनुकसानीचा दावा दाखल
राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याची हायकोर्टात धाव, राऊतांच्या अडणचणीत वाढ होण्याची शक्यता
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS

महाराष्ट्र
मुंबई : राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडून आलेली ऑफर त्यांनी धुडकावून लावत अपक्ष लढण्यावर ते ठाम आहेत. दरम्यान शिवसेनेच्या दोन जागेपैकी पहिल्या जागेवर जी मत पक्की आहेत त्या जागेवर संभाजीराजेंना उमेदवारी दिली पाहिजे असं मत भाजपाचे
शिवसेनेची ऑफर धुडकावून लावत संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.
MORE NEWS

महाराष्ट्र
येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगलंय. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या
MORE NEWS

महाराष्ट्र
सध्या राज्यातील राजकीय वातावरणाचा आलेख दिवसेंदिवस आरोपप्रत्यारोपांनी चढत असल्याचे चित्र आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सध्या राजकीय वातावरणाला रंग चढत असून भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष पहायला मिळते आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली
'राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत?'
MORE NEWS

solapur
सोलापूर : महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर राष्ट्रवादी
महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे.