आजवर महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांचं झालं नामांतर

सकाळ डिजिटल टीम

या लिस्टमध्ये सर्वात टॉपवर बॉम्बे आहे. जे आता मुंबई म्हणून ओळखले जाते. शिवसेनेने बॉम्बेचं नाव बदलून मुंबई असं ठेवलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापुर्वी उस्मानाबाद चे नाव बदलून धाराशिव केले आहेत.

मोमिनाबाद या शहराचे नाव बदलून अंबेजोगाई ठेवण्यात आलं.

सध्याचं मुक्ताईनगर आधी एदलाबादमधून ओळखले जायंचे मात्र त्यानंतर एदलाबाद शहराचे नाव बदलण्यात आले.

अनेक दिवसापासून औरंगाबाद शहराच्या नामांतराची मागणी जोर धरून होती. या मागणीवर शिक्कमोर्तब करत शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.