'या' कारणांसाठी असावी दारात तुळस

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे रोप अवश्य घरात असावे.

अंगणात किंवा घरात तुळशीचे रोप असल्यास वातावरणात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पसरण्यास मदत होते. तुळस 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते.

तुळस वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड व सल्फर डायऑक्साईड कमी करते.

तुळशीला मंद सुगंध असतो. यामुळे घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल. यामुळे मूड प्रसन्न राहतो.

तुळशी मध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टीबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, ताप यासारख्या इंफेक्शनने पसरणार्‍या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

ताप असल्यास काढा करताना अर्धा लीटर पाण्यात काही ताजी तु ळशीची पानं व वे लची मिसळा.याकरिता तुळस आणि वे लची पूड चे प्र मा ण 1:0.3 इतके ठे वा. हे मि श्रण निम्मे करा. यामध्ये साखर किंवा गूळ मिसळा. चहाप्रमाणे दूधात मिस ळून दर 2-3 तासांनी प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.