Anuradha Vipat
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडपे होते. पण, हे नाते अत्यंत वाईट पद्धतीने संपुष्टात आले.
त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही बॉलिवूडमध्ये रंगत आहेत. हे नाते संपुष्टात येण्याचे कारण खुद्द सलमानच असल्याचे बोलले जात आहे.
असं म्हणतात की नात्यात शंका आली की ते नातं फार काळ टिकत नाही. अॅश आणि सलमानच्या बाबतीतही असंच झालं होतं.
सध्या सलमान खान आणि करण जोहरचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्टार गिल्ड पुरस्कार सोहळ्याचा आहे. जिथे सलमान होस्ट झाला आहे आणि तो करण जोहरसोबत बोलत आहे.
यादरम्यान सलमान करणला प्रश्न विचारतो की, जर तुला हिरोईन बनण्याची संधी मिळाली तर तुला कोणती हिरोईन बनायला आवडेल?सलमान खानच्या या प्रश्नाला उत्तर देताना करणने ऐश्वर्या रायचे नाव घेतले.
अॅशचे नाव ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्वजण हसले. अशा परिस्थितीत ऐश्वर्या राय बच्चनचे नाव का घेतले असा प्रश्न सलमान खानने करणला विचारला.
यावर करण म्हणाला, “तु कारण विचारतोय का? 2002 मध्ये सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपची बातमी अधिकृत झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.