भारताचे नाव कोणत्या नदीच्या नावावरून पडले,जाणून घ्या

Anuradha Vipat

सिंधू नदीच्या नावावरून

इंडिया " हे नाव मूळत: सिंधू नदीच्या नावावरून आले आहे

river India got its name

पारशी शब्द

इंडिया नावाचा उगम 'इंड्स' शब्दामधून झाला आहे जो जुना पारशी शब्द हिन्दुस पासून उत्पन्न झाला होता.

river India got its name

सिंधू नदी

जो उत्तरार्धामध्ये संस्कृत शब्द सिंधू पासून घेतला गेला, ज्यामुळे सिंधू नदीला नाव पडले

river India got its name

सिंधू नदीच्या खोर्यात राहणाऱ्या लोकांचे नामकरण

भारताला ओळख मिळाली ती या सिंधू नदी वरून.आपल्या सोबत नांदत होती ग्रीक संस्कृती . ग्रीक लोकांनीच या सिंधू नदीच्या खोर्यात राहणाऱ्या लोकांचे नामकरण केले

river India got its name

इंडिया

"इंडिया". अर्थात सिंधूसंस्कृतीच्या पलीकडील प्रदेशाला "इंडिया" असेच ओळखले जात असावे.

river India got its name

प्रिय राष्ट्र

आपण भारतीय आपल्या प्रिय राष्ट्राला "भारत"असे म्हणतो. हे नाव "भरत" राजावरून पडले आहे

river India got its name

महाभारताच्या आदि पर्वात

भरत हा राजादुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र- याचा उल्लेख महाभारताच्या आदि पर्वात आला आहे

river India got its name

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

river India got its name