Sandip Kapde
1498 मध्ये वास्को-द-गामा मिरची भारतात घेऊन आला. त्यानंतर 15व्या शतकात ब्रिटिशांनी गोव्यात मिरचीचा प्रयोग सुरू केला.
गोव्यात मिरची छान बहरली. तीच मिरची व्यावसायिक उद्देशाने मुंबईमध्ये आली.
गोव्यातून मिरची दक्षिण भारतात पसरली. पण उत्तरेत अजून मिरचीची चव ओळखीची नव्हती.
मिरची येण्याआधी भारतीय जेवणात काळी मिरी आणि मिरपूड यांचा वापर होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मिरची खूप खात. मिरचीचा ठसका त्यांना लढाईत उर्जेचा स्रोत वाटे.
मावळ्यांचे गनिमी कावा म्हणजेच सतत हालचाल. त्यामुळे साधं पण ताकद देणारं अन्न – मिरची आणि भाकरी हीच त्यांची शिदोरी असे.
मिरची खाणारे मावळे इतके पराक्रमी होते की मुघल त्यांच्या गनिमी हल्ल्यांना कंटाळले होते.
जिथं जिथं मावळे गेले, तिथं तिथं मिरची पोहचली. तिथल्या लोकांनीही तिचा स्वीकार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.