स्मार्टफोन पाण्यात पडला तर, चुकूनही करू नका या चुका Smartphone Tips

Aishwarya Musale

चुकीने कधी स्मार्टफोन पाण्यात पडलाच तर अशा परिस्थितीत नेमके काय करावे हे अनेकांना कळात नाही. घाई गडबडीत चुकीचे उपाय केल्यामुळे स्मार्टफोन पूर्णपणे खराब होतो.

Phone | sakal

स्मार्टफोनवर पाणी पडले तर तो लगेच खराब होतो असे अनेकांना वाटते. पण, असे अजिबात नाही. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन पुन्हा कार्यरत स्थितीत आणू शकता.

Phone | sakal

जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तुम्ही तो पाण्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच तो चालू करण्याचा प्रयत्न करता. असे केल्याने फोन पूर्णपणे बंद होतो.

Phone | sakal

फोन लगेच चालू करू नका. कारण, असे केल्यावर तुमचा स्मार्टफोन जवळ-जवळ पूर्णपणे खराब होईल

Phone | sakal

तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तो पाण्यातून काढून टाकल्यानंतर सर्वप्रथम टिश्यू पेपरने तो पूर्णपणे स्वच्छ करा आणि जिथे पाण्याचे थेंब दिसतील तिथे स्वच्छ करा.

Phone | sakal

काही लोक स्मार्टफोन कोरडे करण्यासाठी हीटरसमोर ठेवतात, असे केल्याने स्मार्टफोनचे अधिक नुकसान होऊ शकते.

Phone | sakal

असे म्हणतात की ,तांदूळ पाणी काढून टाकतो, म्हणून जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर तो तांदळाच्या भांड्यात ठेवा आणि त्यावर तांदूळ टाका.

Phone | sakal

यानंतर दोन दिवसांनी, जेव्हा तुम्ही स्मार्टफोन चालू कराल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone | sakal