सकाळ डिजिटल टीम
पूर्वी गोड बनवायचं म्हणजे गुळाचाच वापर केला जायचा. कालांतराने ती जागा साखरेने घेतली.
पण नंतर लोक हेल्थ काँशियस होऊ लागले तसं साखरेपेक्षा गुळचं खाणं चांगला असं म्हणू लागले.
त्यामुळे डाएटमध्ये गुळ खाणं चांगला की, साखर असा संभ्रम काहींना निर्माण झाला.
गुळ पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार होतो तर साखर केमिकल प्रक्रियेतून.
तज्ज्ञ सांगतात गुळ शरीरात धीम्या गतीने शोषला जातो. त्यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही.
गुळात कार्बोहायड्रेट्स तसेच खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, तर साखर आतून पोकळ असते.
आयुर्वेदानुसार गुळात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
गुळामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते.
त्यामुळे डाएटमध्ये साखरे ऐवजी गुळ योग्य प्रमाणात वाढवल्यास त्याचा शरीराला फायदाच होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.