Yashwant Kshirsagar
भारतीय जेवणामध्ये मिरचीचा वापर हमखास होत असतो.
स्वयंपाकात मिरची आवश्यकता असते. त्यामुळे जेवणाची वेगळीच चव वाढते.
अशा काही मिरच्या असतात ज्या खाल्ल्यामुळे कानातून धूर निघतो म्हणजे त्या खूप तिखट असतात.
लांब आणि पातळ मिरची तिखट असण्याची शक्यता जास्त असते.
जाड आणि आखूड मिरची कमी तिखट असते.
थोडीशी काळी आणि चमकदार मिरची खूप तिखट असते.
जर मिरची थोडी हिरवी आणि पोपटी रंगाची असेल तर ती कमी तिखट असते.
जर मिरचीची देठं सहज तुटली आणि बिया पटकन बाहेर पडल्या, तर ती मिरची चांगली आणि तिखट असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.