National Flag: जाणून घ्या, तिरंगा फडकवण्याचे 'हे' नियम

सकाळ डिजिटल टीम

तिरंगा नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान फडकवता येतो.

तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही.

ध्वज कधीही खाली केला जात नाही. सरकारी आदेशानंतरच सरकारी इमारतींवर झेंडा अर्ध्यावर फडकवता येईल.

ध्वज कधीही पाण्यात विसर्जित करता येत नाही.

ध्वजाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही.

ध्वजाचा कोणताही भाग जाळणे, खराब करणे किंवा अपमान करणे यासाठी तुरुंगवासाची शिक्षा आहे.

तिरंगा फडकवताना भगवा रंग सर्वात वर असायला हवा, तिरंगा खालून फडकवणे चुकीचे आहे.

तिरंगा कधीही फाटलेल्या किंवा घाणेरड्या पद्धतीने फडकावला जात नाही. ध्वज फाटला, मलिन झाला तर तो एकांतात नष्ट करावा.

शहीद सशस्त्र दलाच्या जवानांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मृत व्यक्तीच्या मृतदेहावर तिरंगा लावणे हा अपमान समजले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.