लग्नानंतर लगेच Honeymoon ला का जावं?

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर हनिमूनला जाणं हा जणू ट्रेंड झाला आहे. आधी देशातच फिरायचे पण आता विदेशात जाऊ लागले आहेत.

Honeymoon | esakal

तुम्ही कधी विचार केला आहे का, की हनिमुनला जाणं खरंच का आवश्यक आहे?

Honeymoon | esakal

लग्न खेळ नसतो. आयुष्यभराच्या साथीचं वचन दिलं जातं. हा क्षण व्यवस्थित साजरा होणं आवश्यक असतं.

Honeymoon | esakal

ज्यांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो.

Honeymoon | esakal

लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सज्ज होण्यापूर्वी दोघांनीच एकमेकांसोबत घालवलेला हा काळ महत्वाचा असतो.

Honeymoon | esakal

लव्हमॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज हनिमुनचा काळ जोडिदाराला नव्याने ओळखण्याचा असतो.

Honeymoon | esakal

तुमच्या सवयी, आवडीनिवडी, विचार अधिक स्पष्ट आणि जवळून समजून घेता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honeymoon | esakal