सकाळ डिजिटल टीम
स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले असे म्हटले जाते.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशी स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.
इ.स. १८५६च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे अवतरले असे म्हटले जाते
अक्कलकोटला आल्यावर स्वामींनी खंडोबा मंदिरात मुक्काम केला असे म्हटले जाते
सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... असेही भक्त म्हणतात.
स्वामी समर्थ महाराज हे शेवटच्या काळात पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले असे म्हटले जाते.
संकाटत श्री स्वामी समर्थ असा जप केला की स्वामी धावून येतात अशी भक्तांची श्रद्धा आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.