सकाळ डिजिटल टीम
हे लोक कायमच पार्टनरवर हावी होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःला स्वातंत्र्य हवं असतं पण जोडीदाराच्या बाबत तेच विसरतात.
हे लोक जिद्दी असतात. यांना नाटकीपणा आवडत नाही. त्यातून ते अबोला धरतात आणि गैरसमज वाढत जातात.
हे लोक भावना जपण, समजून घेण्याऐवजी त्यापासून लांब पळतात. समस्या सोडवण्याऐवजी दूर जाणं हे पसंत करतात.
हे लोक कठोर स्वभावाचे असतात. पटकन मन मोकळं करत नाही. यांचा विश्वास जिंकणे फार खठिण असते.
या लोकांच नातं तसं तर चांगलं असतं. पण रागावर नियंत्रण नसतं. ते सगळा राग जोडिदारावर काढतात त्यामुळे नात्यात कटूता येते.
या राशीला बदल फारसे सहन होत नाही. जोडीदारात जराही बदल जाणवला तर ते त्याला आधीसारखा बनवण्याचा प्रयत्न करतात जे नात्यासाठी घातक ठरते.
हे लोक मतभेद झाल्यावर नातं टिकवण्यासाठी फार कष्ट घेत नाही. जोवर पटत तोवर ठिक असतं पण एकदा बिनसलं की हे अंग काढून घेतात.
हे लोक जोडिदारावर फार ओरडा ओरडा करतात. सगळा राग पार्टनवर निघतो. जे त्यांच्या नात्यासाठी चांगले नसते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.