Monika Lonkar –Kumbhar
तुळशीमध्ये तणावविरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे, तणावापासून आपल्यालाा आराम मिळायला मदत होते.
तुळस आणि आल्याचा एक कप कडक चहा पिल्यावर डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी २-३ दिवस तुम्ही तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा पिऊ शकता.
तुळशीची रोज ताजी पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते, असे मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते.
पोट खराब झाल्यास तुळशीची काही पाने जिऱ्यासोबत बारीक वाटा. आता हे वाटण दिवसातून ४ वेळा चाटा आणि वरून गरम पाणी पिण्यास विसरू नका याने पोटदुखीपासून आराम मिळेल.
तुळशीची नियमित ४-५ पाने खाल्ल्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच,आपली स्मरणशक्ती देखील वाढते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.