Chinmay Jagtap
आपली जेवणाची वेळ निश्चित असते वेळेवर आपल्याला भूक लागते आणि आपण जेवून घेतो
मात्र जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपल्याला माहीत नसते
जेवल्यावर कधीच आंघोळ करू नये. याचं कारण म्हणजे यामुळे पाचनक्रियेमध्ये व्यत्यय येतो. शरीरातलं रक्त हे आपल्या त्वचेकडे ओढलं जातं आणि आपलं पचन व्यवस्थित होत नाही.
जेवणानंतर लगेच कधी झोपू नये यामुळे ऍसिडिटीचा खूप त्रास होतो
जेवल्यानंतर कधीच धूम्रपान करू नये यामुळे शरीरातलं पित्त वाढतं याचा त्रास पुढे जाऊन शरीराला होतो
जेवल्यावर कधी चहा पिऊ नये कारण जर चहा प्यायला तर ॲडिशनल कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये जातात आणि याचा आपल्याला त्रास होऊ शकतो
जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त जेवला असाल तर कधीच फळं खाऊ नये याचा पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो
जपानी महिला गोंडस आणि मोहक का दिसतात
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.