Chinmay Jagtap
लग्नानंतर सुखी संसार खूप महत्वाचा असतो.अश्यावेळी तो करण्यासाठी नक्की काय करावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
लग्नानंतर सुखी संसारासाठीच्या या आहेत काही टिप्स
सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारांमध्ये संवाद खुप महत्वचा असतो. एकत्र बसून समस्या सोडवल्यास संसार आधिक काळ टिकेल
सध्याच्या युगात जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नाही. जोडीदाराला पुरेसा वेळ दिला तर तुमचे नाते देखील सुधारेल. संसार आधिक काळ टिकेल
लग्न झाल्यानंतर जोडीदाराचा आदर करणे गरजेचे आहे. कौतुक करणे खूप महत्त्वाचे आहे. एकमेकांबद्दल आदर निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे संसार आधिक काळ टिकेल
कोणत्याही नात्यात विश्वास हा महत्त्वाचा आहे. विश्वास हा नात्याचा आधारस्तंभ असतो. नात्यात विश्वास असल्यास संसार आधिक काळ टिकेल
जोडीदाराची वेळोवेळी प्रशंसा करा केल्यास नात्यात प्रेम वाढते. यामुळे संसार आधिक काळ टिकेल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.