लग्नानंतर या गोष्टी करा अन् तुमचा संसार होईल सुखाचा

Chinmay Jagtap

सुखी संसार

लग्नानंतर सुखी संसार खूप महत्वाचा असतो.अश्यावेळी तो करण्यासाठी नक्की काय करावे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

thing to do after marriage | sakal

काही टिप्स

लग्नानंतर सुखी संसारासाठीच्या या आहेत काही टिप्स

thing to do after marriage | sakal

संवाद

सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदारांमध्ये संवाद खुप महत्वचा असतो. एकत्र बसून समस्या सोडवल्यास संसार आधिक काळ टिकेल

thing to do after marriage | sakal

पुरेसा वेळ

सध्याच्या युगात जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नाही. जोडीदाराला पुरेसा वेळ दिला तर तुमचे नाते देखील सुधारेल. संसार आधिक काळ टिकेल

thing to do after marriage | sakal

आदर

लग्न झाल्यानंतर जोडीदाराचा आदर करणे गरजेचे आहे. कौतुक करणे खूप महत्त्वाचे आहे. एकमेकांबद्दल आदर निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे संसार आधिक काळ टिकेल

thing to do after marriage | sakal

विश्वास

कोणत्याही नात्यात विश्वास हा महत्त्वाचा आहे. विश्वास हा नात्याचा आधारस्तंभ असतो. नात्यात विश्वास असल्यास संसार आधिक काळ टिकेल

thing to do after marriage | sakal

प्रशंसा करा

जोडीदाराची वेळोवेळी प्रशंसा करा केल्यास नात्यात प्रेम वाढते. यामुळे संसार आधिक काळ टिकेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

thing to do after marriage | sakal