Toe Ring : लग्न झालेल्या स्त्रिया पायांत जोडवी का घालतात?

साक्षी राऊत

लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची... मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण, आणि जोडवी.

Toe Ring | esakal

पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिले की ते धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येते. त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते.

Toe Ring | esakal

लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते जोडवी. 

Toe Ring

कारण पायांच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते, आणि रक्तदाबही संतुलित ठेवते.

Toe Ring

स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी. चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात.

Toe Ring

पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत, त्यावेळी पायातील बोटात दोन, पाच, सात वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची.

Toe Ring

जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो. जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित होते.

Toe Ring

जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toe Ring