पत्रिकेनुसार लग्न ठरवताना मुला-मुलीचे किमान किती गुण जुळायला हवेत?

सकाळ डिजिटल टीम

मुलगा-मुलगीचं लग्न जुळवताना बरेच पालक पत्रिका बघण्यावर भर देताना आजही दिसतात.

Wedding Tips | esakal

पण काही लोक पत्रिका बघणे महत्वाचे नाही असेही समजतात.

Wedding Tips | esakal

जन्म पत्रिकेपेक्षा मुला मुलीचं मन जुळणं आवश्यक आहे असाही मुद्दा काही जण मांडतात.

Wedding Tips | esakal

पण अरेंज मॅरेज करताना बहुतेक जण आजही पत्रिका बघून, गुण जुळतात की, नाही याचा विचार करताना दिसतात.

Wedding Tips | esakal

पत्रिका जुळूनही घटस्फोट झालेली उदाहरणेही आहेतच असा तर्कही काही लोक लावतात.

Wedding Tips | esakal

पण ज्योतिष तज्ज्ञ यावर सांगतात की, फक्त गुण बघून भागत नाही, इतर काही दोष आहेत का हे देखील तपासायला हवं.

Wedding Tips | esakal

जन्म पत्रिका म्हणजे कुंडली बघून लग्न करताना ३६ पैकी किमान १८ गुण तरी जुळणे आवश्यक समजले जाते.

Wedding Tips | esakal

एकूणच पत्रिका जुळो अगर नाही मन, मत, विचार जुळणे आवश्यक असतात हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wedding Tips | esakal