Anuradha Vipat
बहुतांश तरुणी लग्न देखील उशिरानं करतात आणि यानंतर चार ते पाच वर्षानंतर गर्भधारणेचा विचार करतात.
एकीकडे 30 ते 40 हे वय कुटुंब वाढवण्याच्या दृष्टीकोनातून योग्यही असू शकते.
कारण या वयामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असता आणि कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी पूर्ण मनाची तयारी देखील झालेली असते.
तिशीनंतर आई होण्याचा निर्णय घेतल्यास प्रेग्नेसी आणि बाळाच्या जन्मादरम्यान अनेक अडचणी निर्माण होण्याची भीतीही असते.
प्रेग्नेंसीच्या 37व्या आठवड्यापूर्वीच बाळाचा जन्म झाला तर त्यास प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे वेळेूपूर्वी प्रसूती होणे असं म्हटलं जातं. ही समस्या गंभीर आहे
30 ते 40 वयोगटादरम्यान गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते
जन्मावेळी बाळाचं वजन कमी असणं ही देखील धोकादायक बाब आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.