Anuradha Vipat
केंद्र सरकारच्या 'युथ इन इंडिया 2022' या अहवालात तरुणांबाबतही हेच म्हटलं आहे.
अहवालात म्हटलंय की, भारत आता वृद्धांचा देश बनत चालला आहे.
2036 पर्यंत देशातील केवळ 34.55 कोटी लोकसंख्या तरुण असेल.
येत्या 15 वर्षांत तरुणांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची लोकसंख्या वाढेल.
तरुणांची संख्या कमी होण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
देशातील प्रजनन दर वर्षानुवर्षे घसरत आहे
मृत्यू दर म्हणजे प्रति 1 हजारामागे होत असलेल्या मृत्यूची संख्या. 2011 मध्ये हा दर 7.1 होता. 2019 मध्ये हा मृत्यू दर 6.0 पर्यंत कमी झाला.
अर्भक मृत्यू दर म्हणजेच नवजात बालकांचा मृत्यू दर. यावरून 1000 बालकांमागे किती नवजात बालकांचा मृत्यू झाला याची माहिती मिळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.