गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा होतो

Anuradha Vipat

आत्मा अमर असतो

गरुड पुराणानुसार आत्मा अमर असतो, त्यामुळेच आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो.

Garuda Purana

मृत्यूची देवता

आत्म्याला प्रथम यमलोकात नेले जाते. येथे मृत्यूची देवता यमराजाच्या समोर हजर केलं जातं.

Garuda Purana

पिंडदान

सनातन धर्मातही पिंडदानाचे महत्त्व सांगितले आहे. पिंडदान मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात.

Garuda Purana

अर्धा हिस्सा

पिंड दानाचा अर्धा हिस्सा मृतात्म्याला मिळतो.

Garuda Purana

जिवंतपणी दुष्कर्म

मात्र त्या व्यक्तीने जिवंतपणी दुष्कर्म केली असल्यास त्याल तो अर्धाभागही यमदूत देत नाहीत.

Garuda Purana

यमलोक

अशा स्थितीत उपाशीपोटी बराच वेळ प्रवास करून आत्म्याला यमलोकात पोहोचावे लागते.

Garuda Purana

नरकयातना

नरकयातना भोगल्यावर त्या आत्म्याला पुन्हा भूलोकी पाठवलं जातं. गरुड पुराणानुसार प्रक्रीया मृत्यूनंतर तिसरा दिवस ते ४० वा दिवस यादरम्यानची असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Garuda Purana