लग्नानंतर महिलांना येणाऱ्या 'या' अडचणी तुम्हालाही जाणवतात काय?

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर स्त्री ही दुसऱ्या कुटुंबात जाते. त्यामुळे तेथील लोकांशी जुळवाजुळव करताना अनेकदा तुमच्या मुळ स्वभावात बदल झालेला असतो.

लग्नानंतर मॅरेज लायसंस फार महत्वाचं असतं. नाहीतर तुम्ही गोत्यातही येऊ शकता.

लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाला समजून घेणे फार महत्वाचे ठरते. नाहीतर तुमच्याबाबत कुटुंबियांमध्ये गैरसमज निर्माण होतात.

लग्नानंतर तुमचे मित्र मंडळी यांना तुम्ही नेहमी भेटलेले तुमच्या कुटुंबियांना आवडत नाही. मात्र तरीही तुम्ही तुमचे मैत्रीसंबंध टिकवले पाहिजे.

लग्नानंतर तुम्हाला अनेक गोष्टी कळत नसल्यास तुम्ही तुमच्या माहेरी कॉल करता मात्र अनेकदा याचाही चुकीचा अर्थ सासरचे मंडळी काढत असतात.

तुम्ही भारतीय महिला असल्या कारणाने सासरच्यांच्या तुमच्याकडून घरातल्या सगळ्याच कामांबाबत अपेक्षा असतात. मग ते तुम्हाला येत असो किंवा नसो.

लग्नानंतर प्रत्येक जण तुमच्याकडून तुम्ही थोडे बदलावे अशी अपेक्षा करत असतो. मात्र तुम्ही तुमच्या सोईनुसार स्वत:ला बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.