रोज एक ग्लास गरम पाणी रिकामी पोटी प्यायल्यास अनेक आजारांपासून संरक्षण होईल.
शारीरिक वेदना कमी होतात.
रोगप्रतिकार क्षमता वाढते.
वजन कमी होते.
सायनसचा त्रास कमी होतो.
पोटाचे विकार दूर होतात.
पाळीच्या वेदना कमी होतात.
त्यामुळे रोज सकाळी काही खाण्यापूर्वी एक ग्लास गरम पाणी नक्की प्या.