सावधान! रात्री उशीरा जेवण करताय...

सकाळ डिजिटल टीम

रात्री उशिरा जेवण केल्यास पचण क्रियेस आडचन येते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजार होण्याचा धोका असतो.

रात्री जेवण उशिरा केले की, झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी संपूर्ण दिवसभर थकवा जाणवतो.

जेवल्यानंतर काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे रात्री जेवल्यानंतर खाऊ नये

ज्या लोकांना अन्नपचनाचा त्रास होतो. त्यांनी रात्री उशिरा जेवण करू नये.

पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्यास चिडचिडे पणा वाढतो.

रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.

रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.