तुम्ही वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण सोडलंय का ? तसं असेल तर त्याचे परिणामही जाणून घ्या.
पोटभर नाश्ता आणि रात्रीचा पुरेसं जेवण तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवते.
रात्री न जेवल्यास रक्तातील साखर कमी होते व चिडचिडेपणा वाढतो.
चयापचय क्षमता कमी होते.
ताणतणाव वाढतो.
शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत आणि जंक फूड खाणे वाढते.
रक्तातील साखर कमी होते व अशक्तपणा येतो.
त्यामुळे रात्री जेवण सोडण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबा.