भारतीय संघाने आज बांग्लादेशविरूद्ध सलग तिसरा कसोटी सामना जिंकला.
आर आश्विनने चांगली कामगिरी करत भारतीय संघाला विजयापर्यंत नेले.
आश्विनने चांगली खेळी केली असून श्रेयस अय्यर सोबत त्यांने उत्कृष्ट पार्टनरशिप केली
भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने ट्वीटरवर एक पोस्ट टाकली आहे.
श्रेयस अय्यर यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली.
त्यामध्ये अश्विन 42 धावा करत नाबाद राहिला.
आश्विनच्या जलव्यामुळे भारताने आज विजयाचा गुलाल उधळला