आता मुंबई इंडियन्ससमोर आज होणाऱ्या दुसऱ्या क्वालीफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.
मागील दोन लढतींमध्ये मुंबई इंडियन्स विजयी ठरलेला आहे.
मुंबईला फलंदाजी विभागात कर्णधार रोहित शर्माने 324 धावा घेतले.
तिलक वर्मा याचे 300 धावा
नेहल वधेरा 237 धावा.
टीम डेव्हिड 229 धावा
सूर्यकुमार यादव 544 धावा
तर इशान किशन याचे ४५४ धावा
मुंबईच्या खेळाडूंकडून अव्वल दर्जाची कामगिरी झालेली आहे.