भारतीय क्रिकेटच्या एका वर्षातील इतिहासातील सर्वात जास्त कर्णधार
वर्षभरात टीम इंडियाचे नेतृत्व केलेले कर्णधार
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत केएल राहुल कर्णधार झाला
भारताचा तीनही प्रकारातील पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा.
आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले.
टीम इंडियाची आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याने धुरा सांभाळली.
इंग्लंड विरूद्धच्या एजबेस्टन कसोटीत रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर वनडे मालिकेत शिखर धवनच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली.
शिखर धवन आता या वर्षातील टीम इंडियाचा सातवा कर्णधार झाला आहे.