Aishwarya Musale
पावसाळयात भाजी मंडईत अनेक प्रकारच्या रानभाज्या येत असतात. यापैकीच एक भाजी म्हणजे 'अळू'.
अळूच्या पानांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटामिन ए आढळते त्यामुळे हाडांसंबंधीत आजारांपासून मुक्तता मिळते.
अळूची भाजी ही चवीष्ट आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. अळूची भाजी खाल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.
अळूची पाने ही हायपरटेनसीव्ह आहेत. त्यामुळे अळूच्या भाजीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात येते.
अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते.
अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असलयाने याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळून वजन कमी करण्यास मदत होते.
अळूच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी ही तीक्ष्ण होते.
अळूच्या पानांमध्ये पोषकतत्व असल्याने त्याचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.