साखरपुड्याची अंगठी 'त्या'च बोटात का घालतात?

| Sakal

लग्न म्हणजे नवरा-नवरीच्या आयुष्यातला महत्त्वाचा सोहळा असतो.

| Sakal

लग्नाआधीचा सोहळा म्हणजे साखरपुडा.

| Sakal

साखरपुड्यात नवरा-नवरी पुष्पगुच्छ एकमेकांना देतात आणि अंगठ्याही घालतात.

| Sakal

अंगठी नेहमी अनामिकेत म्हणजे मधल्या बोटाच्या शेजारील बोटात घातली जाते.

| Sakal

असं का? त्याच बोटात का? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच.

| Sakal

त्याचं कारण म्हणजे शास्त्रानुसार, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते.

| Sakal

म्हणजे ही बोटाची रक्तवाहिनी थेट हृदयाशी जोडलेली आहे, असं मानलं जातं.

| Sakal

तसंच अनामिका हे जन्मोजन्मी एकत्र असण्याचं प्रतिक मानलं जातं. म्हणून साखरपुड्याची अंगठी याच बोटात घातली जाते.

| Sakal