देव्हाऱ्यात कलशाची स्थापना का करतात?

| Sakal

शुभप्रसंगी कलश, विवाह, पूजा,उत्सवाप्रसंगी स्थापन करून संस्कृतीचे, सुख-समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

| Sakal

बहुतेक घराघरांमध्ये  कलश हा नित्यनेमाने पूजला जातो.

| Sakal

कलश म्हणजे  पंचतत्वापासून तयार झालेला एक घट आहे आणि मानवी शरीरही पंचतत्वांनी  बनलेले आहे.

| Sakal

कलश माती, सोने, चांदी,तांबे या पैकी कोणताही असो  त्याचे महत्त्व तेवढेच असते कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले आहे.

| Sakal

कलशावर असलेली पाने कलशा वर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात या पानांचेही धार्मिक दृष्टीने फार महत्त्व असतं.

| Sakal

ही हिरवी पाने निसर्गाचे,चैतन्याचे,सुबत्तेचे प्रतिक आहे.कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतिक आहे.

| Sakal

पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते.

| Sakal