Chinmay Jagtap
विवस्त्र आंघोळ करणं हे आरोग्यासाठी चांगल की वाईट हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो
मात्र तुम्हाला याच उत्तर माहीत आहे का?
आंघोळ करताना कोणत्याही व्यक्तीने आपली नाभी, मांडीचा भाग आणि बगलं पूर्णपणे स्वच्छ करावे असे म्हटले जाते
याचे कारण म्हणजे या ठिकाणहून सर्वाधिक घाम येत असतो व या ठिकाणी बॅक्टेरिया जमा होतात.
अशावेळी कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ करण्यात सोपं जावू शकतं
म्हणूनच कपड्यांशिवाय आंघोळ करण्याचे फायदेशीर आहे.
आपल्या बाथरूमच्या स्वच्छतेची देखील काळजी घेणे एवढंच महत्त्वाच आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.