भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन कसा होता? १५ ऑगस्ट १९४७चे ‘हे’ १० दुर्मिळ फोटो

Varsha Balhe

१५ ऑगस्ट १९४७

भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस. पण १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतरचा तो पहिला दिवस नेमका कसा होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याची पहाट उगवली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसद भवनात देशाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’

स्वातंत्र्याच्या या ऐतिहासिक क्षणी नेहरू यांनी केलेलं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे भाषण विशेष गाजलं. त्यांच्या भाषणातून नव्या भारताची स्वप्नं आणि आशा देशासमोर आली.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

लाल किल्ला

१५ ऑगस्टच्या सकाळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला. स्वतंत्र भारताच्या आकाशात डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

दिल्लीतील वातावरण

दिल्लीतील वातावरण त्या दिवशी पूर्णपणे बदलून गेलं होतं. रस्त्यांवर गर्दी, हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर स्वातंत्र्याचा आनंद दिसत होता. संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेलं होतं.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

त्या वेळेतील वृत्तपत्र

देशभरातील वृत्तपत्रांनीही या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व अधोरेखित केलं. भारत स्वतंत्र झाल्याची बातमी घराघरात पोहोचली आणि देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

आनंद साजरा

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी सभा, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सामान्य नागरिकांपासून नेत्यांपर्यंत प्रत्येकजण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत होता.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

संघर्ष

पण या आनंदामागे मोठा संघर्ष होता. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला, संघर्ष केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

शांतता

आज १५ ऑगस्टला तिरंगा पाहताना त्या संघर्षाची आठवण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. देशात शांतता, एकता आणि बंधुभाव कायम ठेवण्याचा संकल्प करूया.

INDIA’S FIRST INDEPENDENCE DAY 10 RARE PHOTOS

|

esakal

१९०६ ते १९४७... कहाणी राष्ट्रध्वजाची; तिरंगा कसा बदलत गेला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Flag history

|

ESakal

येथे क्लिक करा