रोहित कणसे
भात आपल्या दैनंदिन आहाराचा महत्वाचा भाग आहे, याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात.
पण अनेकांना रात्रीच्या जेवणात भात घ्यावा की नाही याबद्दल संभ्रम असतो, याचेच उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
आरोग्यासंबंधी तज्ज्ञ रात्री भात खाणे टाळण्याचा सल्ला देतात, यासाठी वेगवेगळी कारणे देखील आहेत.
तुमची इम्युनिटी कमजोर असेल तर रात्री भात खाल्ल्याने तुम्हाल सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.
भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेला भात रात्री खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका देखील होऊ शकतो.
दररोज रात्री भाताचे सेवन केल्यास तुम्हाला अस्थमाचा देखील धोका संभवतो.
रात्री भात खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल देखील वाढते, त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका देखील असतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे सीताफळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.