Shubham Banubakode
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो.
हा ताम्रपट वर्धेतील देवळी इथे आढळला असून तो इ.स. ९४० चा आहे.
छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंदशहा याने इ.स. १७०२ मध्ये नागपूरची स्थापना केली.
हे शहर नाग नदीच्या काठावर असल्याने त्याला नागपूर असं नाव पडलं.
बख्त बुलंद शहानंतर त्यांचा मुलगा चांद सुलतान राजा झाला. त्याने त्याची राजधानी नागपूरला हलवली.
जळपास ३३ वर्ष त्याने राजा म्हणून काम बघितलं. तसेच नागपूरचा विकास केला.
इस. १७४२ मध्ये रघुजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आले.
पुढे इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईनंतर नागपूर ब्रिटिशांकडे गेलं.
इ.स. १८६१ मध्ये नागपूर सेंट्रल प्रोव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.
स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये बेरारप्रांत मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि नागपूर महाराष्ट्राचा भाग झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.