पूर्वी गावाबाहेर चिंचेचं झाड का असायचं? मारुती चितमपल्लींनी सांगितलं होतं वैज्ञानिक कारण....

Shubham Banubakode

गावाबाहेर चिंचेचं झाड

पूर्वी एखाद्या गावाबाहेर चिंचेचं झाड असलेलं आपण अनेकदा बघितलं आहे. पण त्याचं कारण तुम्हाला माहिती का?

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

मारुती चितमपल्ली

याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

वैज्ञानिक कारण

मारुती चितमपल्ली यांच्या मते, चिंचेच्या झाडात विलक्षण अर्थिंग क्षमता असते. ही क्षमता विजेच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

विजेपासून गावाचं संरक्षण

पावसाळ्यात गावात विजा पडण्याचा धोका असतो. गावाभोवती चिंचेची झाडं लावल्यास ती विजेचा प्रवाह जमिनीत उतरवतात, ज्यामुळे गावकऱ्यांचं आणि घरांचं रक्षण होतं.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

चिंचेचं झाड आणि अर्थिंग

चिंचेच्या झाडाची मुळे खोलवर जातात आणि त्यात विजेचं वहन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. यामुळे वीज खेचली जाऊन जमिनीत मिसळते, ज्याने नुकसान टळतं.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

वादळात सावधगिरी

चितमपल्ली सांगतात की, वादळात चिंचेच्या झाडाखाली उभं राहू नये. कारण झाड विजेला आकर्षित करतं आणि ती जमिनीत घेऊन जातं,

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

पर्यावरण आणि चिंचेचं योगदान

चिंचेची झाडं केवळ विजेपासूनच नाही, तर पर्यावरणालाही लाभ देतात. त्यांची सावली, फळं आणि लाकूड गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतं.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

चिंचेची झाडं जोपासण्याची गरज

गावकऱ्यांनी चिंचेची झाडं लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी, असं चितमपल्ली आवर्जून सांगायचे.

Why Tamarind Trees Were Planted Outside Villages | esakal

चक्क ४०० वर्षांनंतर संपला म्हैसूरच्या राजघराण्याचा शाप, कधीच न पाहिलेले फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Royal Family Curse Ends After 400 Years | esakal
हेही वाचा -