

Buldhana News
esakal
जळगाव जामोद: तालुक्यात ३० व ३१ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ता.१ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.