Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्र, मुंबई, पुणे, राजकारण, हवामान, वाहतूक, क्रीडा आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणी अपडेट एका ठिकाणी जाणून घ्या.
Ganeshotsav School Holiday: शालेय शिक्षण विभागाने गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी जाहीर करूनही मुंबईतील काही शाळांनी ही सुट्टी देण्यास नकार दिला आहे. यामुळे अशा शाळांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
THARLA TAR MAG ARJUN SUBHEDAR LATEST UPDATE: ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अमित भानुशाली मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. आता अभिनेत्याने स्वतः याबाबत खुलासा करत अर्जुनच्या कमबॅकची माह ...
Lucky Zodiac Signs : १४ ते २० सप्टेंबर हा आठवडा ‘या’ पाच राशींसाठी खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींना नशिबाची जोरदार साथ मिळण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Stand on Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी कितीही नोटिसा किंवा चौकशा झाल्या तरी मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबणार नसून १९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार व्य ...
Kankavli Accident News: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाताना कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.
Right Way to Choose Ganesha Idol: गणपती बाप्पांना घरी आणण्यापूर्वी मूर्तीची निवड, सोंड, रंग, उंची, स्थापना आणि पूजेसंबंधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या.
Shalini murder case भारतीय वंशाच्या ३८ वर्षीय महिलेची २२ वर्षीय प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीने पोलिसांनी घेरताच स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना ...
Bribe Case: नवीन पनवेलमधील पुनर्विकास प्रकल्पाला एनओसी देण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटक करण्यात आली आहे.
India Women vs Sri Lanka Women: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
After 13 Year Legal Fight Bhimrao Rathod Finally Becomes PSI: न्यायालयीन लढा, तांत्रिक अडथळ्यांवर मात करत १३ वर्षांनंतर PSI पदावर विराजमान; सेवाभिमान, प्रामाणिकपणा आणि चिकाटीला मिळाली योग्य दाद
India Women vs Sri Lanka Women: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.