Wed, May 18, 2022
#InspiringStories by सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील उद्योजक केदार रानडे यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. क्रिकेटच्या मैदानात लेगस्पिनने फलंदाजांची विकेट घेणारे केदार रानडे यांनी उद्योगक्षेत्रातही यशाचं शिखर गाठले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स
शेअर बाजार ही काही जणांना मालामाल होण्याची संधी वाटते तर काहींना जुगार. आज जगभरातले कोट्यवधी लोक शेअर बाजारात पैसै लावून पैसा कमवत आहेत
आनंद कुणाला नको असतो जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते मग ती कुठल्याही देशातील असो समाजाच्या कुठल्याही वर्गातील असो गरीब किं
`बोट लाविन तेथे गुदगुल्या` असा एक वाक््प्रचार आहे. गंमत म्हणून एकमेकांशी खेळताना गुदगुल्या केल्या की त्याची अनुभूती येते. प्रत्येकाने अ
- चंद्रकांत बोरूडे२०२१ हे वर्ष फुटबॉलप्रेमी (FootBall)आणि गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या खेळाडूंसाठी खूप चांगले ठरले. पुन्हा एकदा प्
हापूस आंब्याची ‘रसाळ’ कहाणी-उन्हाळा आणि आंब्याचे समीकरण अतूटच. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत हा फळांचा राजा बहुतेकांना आवडतो. आंब्य
काँग्रेस वर्चस्वाचा कालखंड पार पडल्यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यांत अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाषा, भाषिक
#InspiringStories by सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील उद्योजक केदार रानडे यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. क्रिकेटच्या मैदानात लेगस्पिनने फलंदाजांची विकेट घेणारे केदार रानडे यांनी उद्योगक्षेत्रातही यशाचं शिखर गाठले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा प्रेरण
#InspiringStories :#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनीस
#InspiringStories :#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील जेष्ठ रंगकर्मी आणि आयपार चे संचालक
शेअर बाजार ही काही जणांना मालामाल होण्याची संधी वाटते तर काहींना जुगार. आज जगभरातले कोट्यवधी लोक शेअर बाजारात पैसै लावून पैसा कमवत आहेत. या शेअर बाजाराने अनेकांना कंगाल केले तर अनेकांना मालामाल. भारतात हर्षद मेहताच्या कारनाम्यांनी तर साऱ्या देशाची झोप उडवली होती. शेअर बाजाराचा हा प्रवास नक्की सुरु कसा झाला याची ही माहिती....(How Share Market started in the world)एका अंदाजानुसार आज जगभरात लाखांहून
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि म
भारतीयांना सोन्याचे आकर्षण शेकडो वर्षांपासून आहे. पूर्वी पैशांची गुंतवणूक करण्याचे ते एक मुख्य साधन होते. आता गुंतवणुकीसाठी इतरही अनेक
- प्रा. डॉ. रामदास लाडगेल्या चार पाच वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात एक शब्द नेहमी ऐकायला मिळतोय. तो म्हणजे स्टार्ट अप. पण, स्टार्ट अप आ
आनंद कुणाला नको असतो जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते मग ती कुठल्याही देशातील असो समाजाच्या कुठल्याही वर्गातील असो गरीब किंवा श्रीमंत असो. प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो. पण सुखी माणसाचा सदरा शोधणा-या उघड त्याचप्रमाणे आनंदी माणसाचा शोध घेणे अवघड. आनंदी जीवनाचे रहस्य काय, असा प्रश्न पडतो. अर्थात, त्याचे उत्तर मिळाले तरी सर्वजण आनंदी होतीलच, असे नाही. (Know about most happiest countrie
रशियाने गेल्या २४ फेबुवारी २०२२ रोजी युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले अन् साऱ्या युक्रेनमध्ये हाहाकार उडाला. या युद्धाची व्याप्ती केवळ दोन
मंजूषा कुलकर्णीदेशातील सत्तेच्या नाड्या ८० वर्षांपासून राजपक्षे कुटुंबाकडे सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाणाऱ्या लंकेची आर्थिक स्थित सध्या ढ
रेल्वेला जसा इतिहास आहे तसा रेल्वेच्या अपघातांनाही..आपल्या देशात वर्षातून एखादा रेल्वे अपघात होतच असतो. त्याच्या बातम्याही धडकी भरविणाऱ
`बोट लाविन तेथे गुदगुल्या` असा एक वाक््प्रचार आहे. गंमत म्हणून एकमेकांशी खेळताना गुदगुल्या केल्या की त्याची अनुभूती येते. प्रत्येकाने असा अनुभव कधी ना कधी घेतलेला असेल. अशा गुदगुल्यांची मजा येते, मात्र अति गुदगुल्या सहन करायची वेळ आली की त्या खेळाचा समारोप रडण्यातही होऊ शकतो. पण स्वतःच्या हाताने स्वतःला गुदगुल्या होत नाहीत. असे का होते? याचा शोध बर्लिनमधील हुमबोल्ड विद्यापीठातील संशोधकांनी घेतला.
जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा हा आता पंचतारांकित हॉटेलांतील गारठलेल्या लॉबीत चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो आता तुमच्या आ
जीवनात येणारा प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो नाहीतर वाईट, आपली अनुभवाची शिदोरी अधिक समृद्ध आणि बळकट करत असतो. कोरोनाच्या दोन वर्षाच्य
अभय सुपेकरकोरोनाच्या महासाथीने जगाला वेढले त्याला आता दोन वर्षे झाली. देशात त्याला अटकावासाठी जगातील अत्यंत कड़क लाॅकडाऊन लावला गेला त्
- चंद्रकांत बोरूडे२०२१ हे वर्ष फुटबॉलप्रेमी (FootBall)आणि गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या खेळाडूंसाठी खूप चांगले ठरले. पुन्हा एकदा प्रेक्षक फुटबॉल स्टेडिअमवर परतले. तसेच, या वर्षी असे अनेक प्रसंग आले की, ज्याने फुटबॉल चाहत्यांना आनंदाने उड्या मारायला लावल्या. २०२० मध्ये कोरोनामुळे(Corona) पुढे ढकलण्यात आलेल्या अनेक स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आल्या. ज्यामुळे यावर्षी अनेक नवीन विक्रमांची नोंद
- अंजली काचळेआज कुठे कुस्तीला चांगले दिवस येऊ लागले होते. गावोगावी लाख-दोन लाख बक्षिसांच्या कुस्त्या रंगत होत्या. पण या कोरोनाने एकजात
- चंद्रकांत बोरुडेफुटबॉल म्हटल्यावर दोन-तीन नावं आपल्याला हमखास आठवतात, ती म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार वगैरे अज
"मी कोणत्याही दुखापतीसमोर किंवा दुखापत होण्याच्या भितीसमोर स्वतःला शरण येऊ देणार नाही." रॅफेल नदाल, स्पेनचा टेनिसपटू"मी रिटायर झाले ते
हापूस आंब्याची ‘रसाळ’ कहाणी-उन्हाळा आणि आंब्याचे समीकरण अतूटच. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत हा फळांचा राजा बहुतेकांना आवडतो. आंब्याच्या अनेक प्रजाती असल्या तरी हापूसचा दिमाख न्याराच. हापूस आंब्याची चव, रंग, गंध सगळेच कसे वैशिष्ट्यपूर्ण. त्यामुळे हापूसला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गोड चव, पिवळा रंग, दीर्घकाळ टिकणारा हापूस म्हणजे जणू काही आंब्यांचा राजा. कोकणातील रत्नागिरी हापूस किंवा देवगड ह
विद्यापीठ कायद्यातील सुधारणा विधेयक -महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा दर्शविणारे विधेयक हिवाळी अधिवेशनात मोठ्या गदारोळात
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० मध्ये झाली. यावर्षी राज्य निर्माण होऊन ६२ वर्षे होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी राज्या
पुण्याच्या गेल्या अडीचशे वर्षांच्या आरोग्य इतिहासात वेगवेगळ्या नऊ साथीच्या रोगांचा भयंकर उद्रेक झाल्याची नोंद आहे. त्यापैकी प्लेगनंतर प
काँग्रेस वर्चस्वाचा कालखंड पार पडल्यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यांत अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाषा, भाषिक अस्मिता, भूमिपुत्रांना न्याय मिळण्याची भावना, राष्ट्रीय पक्षांकडून अन्याय होत असल्याचा समज यांवर आधारित या पक्षांची निर्मिती होत होती. महाराष्ट्रातही याच काळात प्रादेशिक पक्षांनी स्वतःची जागा निर्माण करायला सुरुवात केली. परंतु, राज्याची आजवरची राजकीय वाटचाल पाहिल्य
महेश बर्दापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्
इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या नावाखाली राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांना कात्री लावून स्थान
स्वरुप जानकरदेशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हिंदुत्ववादी राजकारणाची जबरदस्त लाट अ